Tuesday, April 26, 2011

Ek Chotishi Kavita

“ओढ" म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय समजत नाही.
"विरह" म्हणजे काय ते प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.
"प्रेम" म्हणजे काय ते स्वत: केल्याशिवाय समजत नाही.
"पराजय" म्हणजे काय ते शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही.
"दु:ख" म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही.
“सुख" म्हणजे काय ते स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही.
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥